21/01/2023
*शिक्षणाची गरजच नाही. शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात चाललेली शिकण्याची प्रक्रिया आहे. एकविसाव्या संगणकीय युगात कॉम्प्युटर व टंकलेखन कौशल्य या शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजले जात आहे. MPSC ला प्रविष्ठ विद्यार्थी संगणकीय टंकलेखन कोर्सला प्रवेश घेत आहेत. शिवाय MPSC द्वारे 60 वर्षात प्रथमच मोठी भरती होणार असल्याने संगणकीय टंकलेखनला आज विशेष महत्व प्राप्त होत आहे.*
*मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या कौशल्य विकास या शिक्षणाची आता देशाला खरी गरज आहे. म्हणूनच अधिकाधिक युवक विद्यार्थी GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग कोर्सला प्रवेश घेत आहेत.*
*शिकून काय उपयोग.!! नोकरी मिळत नाही अशी एक भावना जी समाजात निर्माण झाली आहे ती सद्यस्थितीत मागे पडली आहे. GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग कोर्सचे महत्व नोकरीसंवर्धनास्तव वाढले आहे.* ®️&®️